SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री अंबाबाई मंदिर परिसर सुरक्षा व सोयी-सुविधांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणीरामानुजन यांचे गणितातील योगदान महत्वाचे : प्रा. डॉ. एस. एच. ठकार संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याची गरज: डॉ. सतीश बडवे; शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलन उत्साहातमहायुतीने आधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा : सतेज पाटील यांचा टोलाजागतिक दर्जाचे स्वयं-अध्ययन साहित्य काळाची गरज : डॉ. मधुकर वावरेकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती उमेदवार यादी; 'यांना' मिळाली संधी... प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ हा यशाचा खात्रीशीर मार्ग : प्रा. रामकुमार राजेंद्रन; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 266 विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेची ‘एडटेक इंटर्नशिप’ पूर्ण ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहरातील खेळाडूंना नवी संधीराज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’मतदान जनजागृती अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम

जाहिरात

 

भारतीय संघ T20 विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

schedule29 Jun 24 person by visibility 552 categoryक्रीडा

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ  विश्वचषक T20  चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes