SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले प्रतिकृती 'दुर्गोत्सव' उपक्रम - विश्वविक्रमाच्या दिशेने एक पाऊलकोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील पॅचवर्कची व सिलकोटची कामे सुरुगोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे : आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकरमाणूसपणाला आवाहन करणाऱ्या कथा लिहा : आसाराम लोमटे यांचे आवाहननागदेववाडी येथील केंद्रीय शाळेत आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादचोरीच्या 15 मोटर सायकलींसह एकूण 10,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सराईत मोटर सायकल चोरटयास अटक...श्रुती कुलकर्णी यांचे निधनपालकांनी मुलांना समजून घेतले तरच ताण- तणाव कमी होतील कोल्हापुरात बाजारात वडाप घुसल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 657 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes