SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ए. आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळेकोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या ४३ कोटींच्या विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावासामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्नसावधान! अक्षयतृतीयेला बालविवाह केल्यास होईल जेल; कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण व व्यवसायासाठी पाठबळमुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजराकोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह .जालियनवाला बाग हत्याकांड - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक काळा अध्यायआमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावविदर्भ आता कोळशात स्वयंपूर्ण; कोराडी वीज केंद्रात छत्तीसगडमधून पहिली मालगाडी दाखल

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 781 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes