SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात संविधान दिन व शहीद दिनवुलू कंपनीच्या सहकार्यातून राज्यभरात पर्यटनस्थळी शौचालयं उभारण्याचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा संकल्पडीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादनयशवंतराव चव्हाण यांना विद्यापीठात आदरांजलीमहावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाची कामगिरी कौतुकास्पद; 10 सुवर्ण व 12 रौप्य पदकांची कमाईराज्य साखर संघाच्या स्पर्धेमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे यश‘गोकुळ’मार्फत डॉ.चेतन नरके यांचा सत्कारऊस गाळप हंगाम : कोल्हापूर शहरातील रहदारी नियमन अनुषंगाने सुचना दर्शक फलक; तसेच ऊस वाहतूक मार्ग भारतीय स्त्रीशक्तीचे जगाला विराट दर्शन : उपमुख्यमंत्री अजित पवारकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 685 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes