SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम मार्गावरील 'त्या' खुनाचा अवघ्या ६ तासात उलघडातरुणाईने योग्य मार्गाने माहिती मिळवल्यास एचआयव्ही पासून दूर राहणे शक्य : सिने कलाकार उमेश बोळकेपदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी सुधारित कार्यक्रम घोषित 100 कोटीतील रस्त्यांची कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : आमदार राजेश क्षीरसागर; 16 पैकी 13 रस्त्यांची कामे 80 ते 95 टक्के पूर्णदामिनी हॉटेल ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बस रूटवरील पॅचवर्क आणि परिख पूल क्रॉक्रीट रस्ता कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीनेहरु हायस्कूल व ज्युनि. कॉलेजला विदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेटशिवाजी विद्यापीठात बुधवारी संपत मोरे यांचे व्याख्यानडी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंटकोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रोडवर तरुणाची निघृण हत्यानगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी; आज 1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 691 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes