SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढधान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढके.एम.सी. महाविद्यालयात मतदार जनजागृती रांगोळी स्पर्धा उत्साहात स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे उद्या विद्यापीठात उद्घाटनकोल्हापूर महापालिका निवडणुका पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी तयारी करा : मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगलेमुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांची माध्यम कक्षाला भेटडीकेटीईच्या भाग्यश्री खाडे हिचा ‘इंडिया इटमे टेक्नीकल अ‍ॅवॉर्डस २०२५’ ने सन्मानकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : अण्णांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी : सत्यजित जाधवमुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँगरुम व चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणीकेंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 719 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes