SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठककोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : वारे वसाहत, संभाजीनगर परिसरामध्ये सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ फेरी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक सात मधून मनीषा घोटणे यांच्या प्रचारास प्रारंभइंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्यपदी डॉ. अश्विनी जयंत काळेएमपीएससी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 53 केंद्रावर सुरळीतप्रभागाच्या विकासासह समाजकार्याचा वारसा जोपासण्यासाठी राजकारणात : ओंकार जाधवकोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात केंद्रनिहाय मतदार यादी नागरिकांसाठी उपलब्धदिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात : सत्यजित जाधवकोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात मित्राकडून मित्राच्या डोक्यात दगड घालून निघृण खूनकोल्हापूरकरांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महायुती : रवींद्र चव्हाण; कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 721 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes