SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड'छात्रों की गूंज': पेपर फुटीवरून काँग्रेस आक्रमक; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत बोधगयासाठी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे २० जुलै रोजी प्रस्थानमहिला डॉक्टरवरील हल्ला महागात: हायकोर्टाचा दणका, जामीन रद्द होताच शिवसेनेच्या नगरसेवकाचे सरेंडर!फुटबॉलचा महाकुंभ: स्पेन-अर्जेंटिना महामुकाबला आज; मेस्सी विरुद्ध यमाल ऐतिहासिक लढाई!गोलचा थरार, साकाची हॅट्ट्रिक! इंग्लंडने फ्रान्सला हरवून पटकावले कांस्यपदकजागतिक बँक खाते दिवस: आर्थिक स्वातंत्र्याचा पायाशरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहातअजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया!‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप...

जाहिरात

 

श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये आर्थिक आणीबाणी : नेपाळी ग्राहकांचा भारतीय बाजारपेठेमध्ये खरेदीचा कल वाढला

schedule09 May 22 person by visibility 1695 categoryविदेश

नवी दिल्ली : श्रीलंकेनंतर नेपाळमध्ये सतत परकीय चलन निधी कमी होत असल्याने समस्या वाढत आहेत. नेपाळ सरकारने 10 लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. मोहरीच्या तेलासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्यामुळे नेपाळ सीमेला लागून असलेला जोगबनी बाजारात लोकांचा ओढा वाढत आहे. लोक भारतीय बाजारातून वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. 

विदेशी मद्य, अगरबत्ती, डिझेल आणि पेट्रोल वाहने, 250 सीसीच्या बाईक, चिप्स, क्रिस्प्स, डायमंड, 600 डॉलरपेक्षा जास्त किंमतीचे मोबाइल फोन, खेळणी, कार्ड्स, 32 इंचांपेक्षा जास्त असलेले टीव्ही इत्यादींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे,
नेपाळ सरकारच्या आयात निर्यात कायदा 2013 च्या कलम 3 अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून, अनेक गोष्टींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes