SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
“भुजबळ नाराज असतील तर राजीनामा द्यावा” संजय राऊतांचा टोलामुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदलसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणज्येष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मितीकोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चाअनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर'पीएसआय' पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यशनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणारसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ

जाहिरात

 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश; आठ पैकी हैदराबाद गॅझेटसह सहा मागण्या मान्य; आंदोलकांचा विजयोत्सव

schedule02 Sep 25 person by visibility 416 categoryराज्य

मुंबई  : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली  या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर तसेच अन्य मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.  यावेळी उपोषण सोडताच मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास  मिळाले. यावेळी आझाद मैदानावर शेकडो आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला.

मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकारकडून 6 मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे आझाद मैदानावर शेकडो आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील भावूक झालेले दिसले. 

 गेल्या अनेक वर्षांपासूनच हा लढा सुरू होता. अनेक वेळा जरांगे हे उपोषनाला बसले होते. मागच्या चार दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता. आज अखेर सरकारने त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी सरकारचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes