+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule30 Sep 24 person by visibility 227 categoryगुन्हे
चिकोडी : रायबाग तालुक्यातील बोमनाळ या गावी कौटुंबिक वाद झाल्याने विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.

यल्लव्वा करीहोळ (वय ३०), सात्विक करीहोळ (वय ५), मुतप्पा करीहोळ (वय १ वर्ष) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात बोमनाळ या गावात यल्लव्वा करीहोळ या पतीसोबत राहत होत्या. मात्र त्यांच्यात वारंवार भांडण होत असे. त्यामुळे नैराश्येतून दोन मुलांसह यल्लव्वा हिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. 

या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी रायबाग पोलीसानी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.