SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महायुतीच्या विकासकामांवर नागरिकांचा विश्वास; प्रभाग ११ मधून शंभर टक्के विजय निश्चित : सत्यजित जाधवसत्यजीतच्या पाठीमागे उभे रहा! माजी आमदार जयश्री जाधव यांचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यात 21 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागूविशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची पाहणीमतदान जागृती अभियान अंतर्गत के.एम.सी. कॉलेजचे पथनाट्य सादरीकरणअणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत सोमवारी वरिष्ठ शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवादमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रचनात्मक दृष्टी आणि कार्य प्रेरणादायी: डॉ. सुशील धसकटेतंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे 'विकसित भारत' चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराममाजी आमदार जयश्री जाधव यांची पुत्र सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेत प्रचार फेरीपीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यावर राज्यस्तरीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम

जाहिरात

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

schedule20 May 24 person by visibility 573 categoryराज्य

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

▪️धुळे- 48.81 टक्के
▪️दिंडोरी - 57.06 टक्के
▪️नाशिक - 51.16 टक्के
▪️पालघर- 54.32 टक्के
▪️भिवंडी- 48.89 टक्के
▪️कल्याण - 41.70 टक्के
▪️ठाणे - 45.38 टक्के
▪️मुंबई उत्तर - 46.91 टक्के
▪️मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के
▪️मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के
▪️मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के
▪️मुंबई दक्षिण - 44.22 टक्के
▪️मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes