मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
▪️नंदुरबार - ६०.६० टक्के
▪️जळगाव - ५१.९८ टक्के
▪️रावेर - ५५.३६ टक्के
▪️जालना - ५८.८५ टक्के
▪️औरंगाबाद - ५४.०२ टक्के
▪️मावळ - ४६.०३ टक्के
▪️पुणे - ४४.९० टक्के
▪️शिरूर - ४३.८९ टक्के
▪️अहमदनगर - ५३.२७ टक्के
▪️शिर्डी - ५२.२७ टक्के
▪️बीड - ५८.२१ टक्के मतदान झाले.