+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule15 Jul 24 person by visibility 201 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : ताबुत विसर्जन मिरवणूक दि.17 जुलै रोजी असलेने गंगावेशकडे जाणाऱ्या के.एम.टी. बसेसच्या मार्गामध्ये दुपारनंतर (मिरवणूक सुरु झालेनंतर) बदल करणेत आला आहे.  

एस.टी. स्टँड ते जठारवाडी : या मार्गावरील बसेस एस.टी. स्टँड - उषा टॉकीज-लक्ष्मीपुरी - आईसाहेब महाराज पुतळा – दसरा चौक - सी.पी.आर. रुग्णालय -तोरस्कर चौक – शिवाजी पुल पासून पुढे नियमित मार्गे ये-जा करतील.  
कागल ते बोंद्रेनगर, वळीवडे ते हणमंतवाडी आणि एस.टी. स्टँड ते बोंद्रेनगर : या मार्गावरील बसेस एस.टी. स्टँड - उषा टॉकीज - दसरा चौक – बिंदू चौक – श्री शाहू मैदान – संभाजीनगर स्टँड-सानेगुरुजी वसाहत – आपटेनगर - बोंद्रेनगर-फुलेवाडी पहिला स्टॉपर्यंत धावतील.

लक्षतीर्थ वसाहत ते रुकडी मांणगांव:- दुपारी मिरवणूक सुरु झालेनंतर सदर मार्गावरील बसेस रुकडी/माणगांवहून येताना एस.टी.स्टँड – दसरा चौक – महाराणा प्रताप चौकपर्यन्त धावतील.

बहिरेश्वर/शिरोलीदुमाला:- दुपारी मिरवणूक सुरु झालेनंतर या मार्गावरील बसेस गंगावेशकडे न जाता रंकाळा स्टॅण्ड –साई मंदिर येथे थांबून नियोजित वेळेनुसार धावतील.
या तात्पुरत्या बदलाची सर्व प्रवासी नागरीकांनी नोंद घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे.