SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आणू महादेवीला घरी.. 2 लाख 4 हजार 421 कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी जनतेच्या लढ्याला यश : पालकमंत्री कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश : मंत्री चंद्रकांतदादा पाटीलमहायुती सरकारकडून कोल्हापूरला गिफ्ट, उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या लढावू बाण्याला यश : खासदार धनंजय महाडिकडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकनाने गौरव; तेलंगणा राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र प्रदानकेआयटी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या विश्वासास पात्रपश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस इंजिनिअरिंगच्या सर्वाधिक जागाकोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेचअण्णा भाऊ साठे यांची शिवाजी विद्यापीठात जयंतीमलेशियामध्ये डॉ. पद्मारेखा जिरगे यांच्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे सादरीकरण होणार

जाहिरात

 

जनतेच्या लढ्याला यश : पालकमंत्री

schedule01 Aug 25 person by visibility 250 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कित्येक वर्षांपासून याठिकाणची जनता लढा देत आहे. यामध्ये त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी.
 ही मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरात पहिल्या टप्प्यात सर्कीट बेंचला मंजुरी मिळाली असून कोल्हापूरात पुढच्या काळात खंडपीठ होण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याला यश आले आहे असे म्हणावे लागेल. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 त्याचबरोबर या निर्णयामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेला त्याचा फायदा होणार आहे. हा निर्णय होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे ज्यांनी या लढ्यात योगदान दिले त्या कोल्हापूरच्या जनतेचेही आभार मानतो.

 अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes